राजा रानीची गं जोडी मालिकेतील दादासाहेब खऱ्या आयुष्यात विवाह बंधनात अडकले

सध्या आपल्याला कोणी ना कोणी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतेच राजा रानीची गं जोडी मालिकेतील दादासाहेब खऱ्या आयुष्यात देखील विवाह बंधनात अडकले आहेत. दादा साहेब यांचं खरं नाव शैलेश कोरडे असून त्यांनी श्रुती कुलकर्णी यांच्याशी लग्न केले आहे. श्रुती देखील मराठी कलाक्षेत्रात सक्रिय आहे. त्यांनी विविध नाटक आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये कामं केली आहेत. नुकतेच … Read more

माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष लवकरच अडकणार विवाहबंधनात

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देतायत. माऊ आणि शौनकची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय. माऊ आणि शौनकच मालिकेत धुमधड्याक्यात झालेल लग्न सगळ्यांनी पाहिलं आता माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष खऱ्या आयुष्यात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दिव्याचा बॉयफ्रेंड अक्षय घरत याच्यासोबत तिचा टिळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तिचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी … Read more

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानची दमदार एन्ट्री

मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री ‘होणार सुन मी ह्या घरची ’आणि ‘अग्ग्बाई सासुबाई’ यांसारख्या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान. तेजश्री अग्गबाई सासुबाई या मालिकेनंतर छोट्या पडद्यापासुन दूर होती. मात्र आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टार प्रवाह वरील सगळ्यांची आवडती आणि trp मध्ये नेहमीच अव्वल असणारी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत आता तेजश्री … Read more

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून ही अभिनेत्री घेणार एक्जिट

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत शर्यतीच एक भयानक वळण आपण पाहिलं. त्यानंतर अभि आणि लतिकाच लग्न देखील सगळ्यांनी पाहिलं पण त्यानंतर मात्र दौलतने संपूर्ण जहागीरदार कुटुंबाच घर आणि जमीन ताब्यात घेतली आहे. अभि आणि लतीका घर मिळवण्यासाठी खुप प्रयत्न करताना दिसून येतायत त्यामध्ये त्यांना नंदिनी देखील मदत करतेय. दरम्यान या मालिकेमद्धे निगेटिव्ह … Read more

देशाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा रणजित ढाले पाटील तयार!

राजा रानीची ग जोडी या मालिकेत नुकतेच आपण पाहिले कि पुण्यात बॉम्बस्फोट होऊन निष्पाप लोकांचा जीव गेला. हि बातमी रणजित ऐकतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं. यामुळे तो या बॉम्बस्फोट घडवणाऱ्या लोकांचा छडा लावायचं ठरवतो. आत्ता पुन्हा एकदा रणजित आपल्याला खाकी वर्दीत दिसणार आहे. खूप दिवसांपासून आपण सर्वाना रणजितला पुन्हा एकदा रणजितला खाकी वर्दीत पाहायची … Read more

दादासाहेबांची खेळी उधळून लावत रणजितने निवडणुकीत बाजी मारली

राजा रानीची ग जोडी या मालिकेत आपल्याला रणजित विरुद्ध दादासाहेब निवडणूक लढवताना दिसत आहेत. रणजित हा सत्याचा मार्गावर चालत शेतकऱ्याची बाजू घेत आहे तर दादासाहेब आपली मक्तेदारी दाखवून निवडणूक जिंकायचं पाहत आहेत. शेवटी म्हणतात ना सत्याचाच विजय होतो, ते आपल्याला राजा राणीची ग जोडी या मालीकेत पाहायला मिळणार आहे. दादासाहेबांनी खेळी उधळून लावून रणजितने निवडणुकीत … Read more

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत नविन शेवंताची एन्ट्री

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सगळ्याच पात्रांमुळे मालिकेचे ३ ही भाग गाजतायत. मात्र यातील सगळ्यात आकर्षित पात्र म्हणजे शेवंता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मालिका सोडल्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर प्रेक्षकांच लक्ष लागल ते नविन शेवंता कोण असणार याकडे. तर शेवंता या पात्रासाठी एक नविन चेहरा सगळ्यांसामोर आलाय तो म्हणजे अभिनेत्री कृतिका तुळसकरचा. कृतिका गेले … Read more

गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण… … आरडाओरडा कमी कर, बस चल तिकडे – गायत्री  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन खास, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच गायत्री आणि मीरामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ? नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा चढला आणि भांडण अजूनच वाढत गेले… नक्की काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, मीराला हार पचवता येतं नाही हे मात्र खरं.   टास्कसाठी सगळेच … Read more

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने फेसबूक पोस्ट द्वारे चॅनल तसेच प्रॉडक्शन हाऊसवर केले गंभीर आरोप

झी मराठी वाहिनी वरील गाजलेली ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतलाय. रात्रीस खेळ चाले भाग ३ मध्ये सुद्धा अपूर्वा काही भागांमध्ये दिसून आली परंतु तिच्या अचानक एक्जिट ने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अपूर्वाने फेसबूकवर पोस्ट करून तिची बाजू मांडत चॅनल तसेच प्रॉडक्शन … Read more

अभिनेता अनुज ठाकरेच्या लग्नात जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील संपूर्ण टीमने लावली हजेरी

जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील विनोदशील खलनायक सुमुख म्हणजेच अभिनेता अनुज ठाकरे २१ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री अश्विनी गोगटे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नसोहळ्यात जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील संपूर्ण टीमने हजेरी लावलेली. स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुदावडकर, यांनी देखील अनुजच्या लग्नात हजेरी लावलेली. यासोबतच अभिनेत्री नीता पेंडसे, पूजा राईबागी, जान्हवी किल्लेकर, दिगंबर … Read more

Exit mobile version