ठिपक्यांची रांगोळी मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! ज्ञानदा रामतीर्थकरने शेअर केली भावुक पोस्ट.

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका गेल्या २ वर्षापासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. स्टार प्रवाहवरील मालिका चांगले कथानक असून देखील बंद होतात, तसेच नवनवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. २० नोव्हेंबर पासून लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. परंतु … Read more

Exit mobile version