शेतकरीच नवरा हवा या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप या कारणामुळे मालिका झाली लवकरच बंद

शेतकरीच नवरा हवा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील सया आणि रेवा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सया हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि रेवा ही मोठी बिजनेस वूमन. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सर्व अडथळे पार करत अखेर त्यांचं लग्न झालं. संपूर्ण गावाला त्रास देणाऱ्या काकीसाहेबाना देखील तिने तुरुंगाची … Read more

Exit mobile version