अखेर तुझेच मी गीत गात आहे मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं सर्वांसमोर!

स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने दोन वर्षानंतर अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं होतं. या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, उर्मिला कोठारे आणि तेजस्विनी लोणारी यांसारखे लोकप्रिय कलाकार होते. या मालिकेतील स्वरा आणि पिहूने तर प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण … Read more

मन धागा धागा जोडते मलिकेत होणार अभिनेत्री मयुरी देशमुख हिची एंट्री!

स्टार प्रवाहची मन धागा धागा जोडते नवा मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे. मयुरीच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे. मयुरी देशमुख एक उत्तम अभिनेत्री आहे. मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. स्टार प्रवाहसोबतची तिची … Read more

सुरवात गोड तर सगळंच गोड म्हणत शिवानी कडून सुबोध साठी छोटंसं गिफ्ट.

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून सुरू होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच पाहता येणार आहे. मालिकेचं चित्रीकरणही पार पडलं आहे. या वेळी सुबोध आणि शिवानी एकमेकांना भेटले. या संधीची आतुरतेनी वाट पाहत असलेल्या … Read more

Paru : पारू मालिकेतील या अभिनेत्रीने केल चोरून लग्न, तब्बल एका वर्षा नंतर केला खुलासा !

Sharayu Sonvane Wedding : पारू या मालिकेतील पारू ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनवणे हिने इन्स्टाग्राम वर एक पोस्ट टाकत आपल लग्न एक वर्षापूर्वीच झाल असल्याचा खुलासा केला आहे . तिने तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्त लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री शरयू सोनवणे हिने पारू … Read more

Antarpaat Serial : कलर्स मराठी ची नवीन आगळी वेगळी मालिका!

Antarpaat Serial : मागील काही दिवसांपासून कलर्स मराठी नवनविन मलिकांचे टीज़र सोशल मीडिया वर पोस्ट करत आहे. तस तर मराठी मलिकांच्या टीआरपी च्या लिस्ट मध्ये कलर्स मराठी सतत पिछाडीवर असते. मागील काही दिवसात झी मराठी च्या ‘ चला हवा येऊ द्या ‘ हा शो बंद झाला, आणि त्याचाच फायदा घेत कलर्स मराठीने निलेश साबळे आणि … Read more

Kanyadaan Serial : कन्यादान मालिकेतील आणखी एक अभिनेता अडकला विवाह बंधनात!

Kanyadaan Serial: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर या दोघांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत ते एकत्र काम करत होते. आणि या मालिकेदरम्यान त्यांच एकमेकांशी प्रेमाच नात जुळल. कन्यादान मालिकेतील ही रील लाईफ जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा विवाह बंधनात अडकल्याचे पाहून प्रेक्षकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे . … Read more

Punha Kartvya Aahe : पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत देवीच्या मंदिरात वसू आणि आकाश मध्ये नवीन नातं जुळेल?

Punha Kartvya Aahe : ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय, या मालिकेत सध्या वसू आणि आकाशच्या चुका- मुकीचा खेळ सुरु आहे. हे दोघेही अजून एकमेकांसमोर आलेले नाहीत. वसू आई- बाबांवर नाराज आहे कारण त्यांनी जे स्थळ आणलं होतं ते निरखून बघायला हवं होत असं वसूच म्हणणं आहे. त्या प्रसंगावरून वसू पुन्हा … Read more

Aai Kuthe kay karte : आशुतोष च्या जाण्यामुळे माझी मनस्थिति खूप जास्त.. म्हणून मी..

Aai Kuthe kay Karte : स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मलिकेत एक अरुंधतीच्या जीवनाने एक वेगळ वळण घेतल आहे. आशुतोष सोबत सुखाने संसार करण्यात रमनाऱ्या अरुंधतीच्या जीवनावर पुन्हा एकदा दुःखाचे डोंगर कोसळलेत. मलिकेत आशुतोष च्या एक्सीडेंट मुळे झालेल्या मृत्यू मुळे अरुंधतीने तिच्या आयुष्याचा साथीदार पुन्हा एकदा गमावला आहे. आशुतोष च्या अचानक मृत्यूमुळे … Read more

Kunya Rajachi Ga Tu Rani – स्टार प्रवाह ची ही लोकप्रिय मालिका होणार बंद!

Star Prvah Serials : १८ जुलै २०२३पासून ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका सुरू झाली होती. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री शर्वरी जोगने गुंजा तर अभिनेता हर्षद अतकरीने कबीर ही भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच गुंजा-कबीरच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण एक वर्षही न होता ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेने प्रेक्षकांचा … Read more

Maharashtra weather update: काळजी घ्या? महाराष्ट्रात या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा!

Maharashtra weather update: राज्यात पुन्हा एकदा अवकळी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. येत्या २-३ दिवसांत विदर्भ म्हणजेच (नागपुर, अमरावती, चंद्रपुर, अकोला, वर्धा, बुलढाना, यवतमाल, भंडारा, गोंदिया, वाशिम, गढ़चिरौली) या जिल्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवल जात आहे . गेल्या काही दिवसांपुर्वी राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती . अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला … Read more

Exit mobile version