अभिनेता हार्दिक जोशी छोट्या पडद्यावरून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा प्रेक्षकांचा आवडता कलाकार बनला होता. याच मालिकेतून त्याला जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. ही मालिका संपल्यानंतरही प्रेक्षक राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीला मिस करतायत . अभिनेता हार्दिक जोशी यानंतर पुन्हा कोणत्या नविन मालिकेत झळकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार आणि अभिनेता हार्दिक … Read more

Exit mobile version