स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट खरंच दाखवला जाणार नाही?

गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी महाराजांचा औरंगजेबाने ज्या प्रकारे छळ करून त्यांना वेदना दिल्या होत्या तसेच संभाजी महाराजांच्या हत्या कशी झाली हे भाग मालिकेत दाखविले जाणार नाही असा दावा केला होता. यानंतर काही ठिकाणी अमोल कोल्हे आणि अर्जुन खोतकर यांच्यात फोनवर बोलणं झालं असून अमोल कोल्हे यांनी हा शेवटचा भाग वगळणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरल्या होत्या.

यावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. यावर खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले आहेत ते पाहण्यासाठी हा संपूर्ण विडिओ पहा.

https://www.youtube.com/watch?v=yGew3tpsB-8

Title: Amol Kolhe Reaction on Swarajya Rakshak Sambhaji Serial fake news

Leave a Comment

Exit mobile version