हार्दिक जोशीचं पार पडलं केळवण, सोशल मीडियावर शेअर केले फोटो.

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे राणादा आणि पाठक बाई. ही ऑनस्क्रीन जोडी आता लवकरच आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी हार्दिक आणि अक्षयाचा साखरपुडा पार पडला. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली नाही. पण या दोघांच्या लगिणघाईला सुरवात झाली आहे. नुकतेच हार्दिकचे केळवण पार पडले. हार्दिकचे केळवण बहीणीकडे … Read more