दादासाहेबांची खेळी उधळून लावत रणजितने निवडणुकीत बाजी मारली

राजा रानीची ग जोडी या मालिकेत आपल्याला रणजित विरुद्ध दादासाहेब निवडणूक लढवताना दिसत आहेत. रणजित हा सत्याचा मार्गावर चालत शेतकऱ्याची बाजू घेत आहे तर दादासाहेब आपली मक्तेदारी दाखवून निवडणूक जिंकायचं पाहत आहेत. शेवटी म्हणतात ना सत्याचाच विजय होतो, ते आपल्याला राजा राणीची ग जोडी या मालीकेत पाहायला मिळणार आहे.

दादासाहेबांनी खेळी उधळून लावून रणजितने निवडणुकीत बाजी मारली आहे. सर्व शेतकरी देखील खूपच खुश झाले असून दादासाहेबांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे. संजूने देखील रणजितला निवडणुकीत खूपच सपोर्ट केला. रणजित विजयी झाल्यामुळे तुम्ही खुश आहात का ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा!

Leave a Comment

Exit mobile version