स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद होणार असल्यामुळे अमोल कोल्हे भावुक

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१८ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला.  दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा शेवट अत्यंत रंजक असणार आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा उत्तम रीतीने साकारली … Read more