या मराठी मालिकांच शूटिंग होणार दुसऱ्या राज्यात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. आणि या कारणांमुळे टीव्ही मालिका आणि चित्रपटांच शूट थांबवण्यात आले आहेत . ‘सुख म्हणजे नक्की काय असत आणि ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेचे निर्माते आदिनात कोठारे यांनी सध्याचे मालिकेचे चाललेले शूटचे लोकेशन दुसऱ्या राज्यात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी … Read more