स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट खरंच दाखवला जाणार नाही?

गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी महाराजांचा औरंगजेबाने ज्या प्रकारे छळ करून त्यांना वेदना दिल्या होत्या तसेच संभाजी महाराजांच्या हत्या कशी झाली हे भाग मालिकेत दाखविले जाणार नाही असा दावा केला होता. यानंतर काही ठिकाणी अमोल कोल्हे आणि अर्जुन खोतकर यांच्यात फोनवर बोलणं झालं असून अमोल कोल्हे यांनी हा … Read more