प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार स्टार प्रवाह वरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नव्या मालिकेत..

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. या स्टार प्रवाहच्या परिवारात नेहमीच नविन मालिकांच कुटुंब सामील होत असतं. २ मे पासुन ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नविन मालिकेच कुटुंब या परिवारात सामील होणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तब्बल १२ वर्षांनी अभिनेत्री उर्मिला कोठारेने या मालिकेतून … Read more

चंद्रमुखी सिनेमासाठी अमृताने अशी केली तयारी…

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी या बहुप्रतीक्षित सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे .आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणाऱ्या चंद्रमुखी ची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे .चंद्राच्या डान्सने आणि तिच्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधले.नुकताच अमृताने नथी बद्दलचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे .तिने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की, माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद … Read more

गुहागरच्या आठवणींमध्ये रमली तन्वी मुंडले…

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेवर मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम आहे. तिथे शूट करत असताना … Read more

‘तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?’ या मालिकेतील अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न

झी मराठी वरील ‘तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?’ या मालिकेतील आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. तिच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर साखरपुडयाचे फोटो शेअर करत तीला शुभेच्छा दिल्या आहेत. नील पाटील अस अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याच नाव असुन तो बायोमेडिकल इंजीनियर आहे. ३ एप्रिल २०२२ ला अमृताचा साखरपुडा संपन्न झाला असुन … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील देवकीने दिली आनंदाची गोड बातमी

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने चाहत्यांसोबत ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. मीनाक्षीने तिचा आणि तिचा पती अभिनेता कैलास वाघमारे दोघांचा डोहाळजेवणाचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. तिच्या या फोटोवर कलाकारांसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षावच केला आहे. मीनाक्षी स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे … Read more

‘अग्गबाई सासुबाई’ नंतर डॉ. गिरीश ओक पुन्हा एका नव्या भुमिकेत

‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतून शुभ्राचे सासरे आणि आसावरीचे पती म्हणून आपल्या भेटीला आलेले प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक . मालिकेतील त्यांची अभिजीत राजेंची भूमिका प्रेक्षकांना खुप आवडली. डॉ. गिरीश ओक आता एका नाटकाद्वारे पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. ३८ कृष्ण व्हिला असं या नाटकाच नाव आहे. डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. … Read more

‘मनं झालं बाजिंद’ या मालिकेत राया देणार होळीच्या दिवशी कृष्णाला घटस्पोट पेपर

झी मराठी वरील ‘मनं झालं बाजिंद’ ही मालिका खुप रंजक वळणावर आली आहे. यामध्ये सध्या राय सन्मानाने कृष्णाला घरी घेऊन जाताना आपण पहिले आहे. पण रायाला भीती आहे ती गुरुजींनी सांगितलेल्या भाकिताची. याच गोष्टीचा धस्का घेऊन राया कृष्णाला घराबाहेर काढणार आहे. भाऊसाहेब रायाला सांगतात की, कृष्णाला सगळ खर सांगून टाकायला सांगून पण राया न ऐकता … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने केले तिचे काही अनुभव शेअर

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यातील सगळेच पात्र प्रेक्षकांना आवडत आहेत. नकारात्मक भूमिका साकारणारे पात्र देखील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या मालिकेतील अनघाचे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची आवडती बनली आहे. नुकताच स्टार प्रवाह वहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यात अश्विनीने … Read more

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडेची एन्ट्री

कलर्स मराठी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अक्कासाहेबांच्या मृत्यूला अभ्या ला जबाबदार ठरवून त्याला अटक करण्यात आली आहे. या मालिकेत नेहमीच नविन अभिनेत्रींची एन्ट्री होत असते. तसच आत्ताही अभ्याची कोर्टातली केस लढण्यासाठी एका महिला वकिलची एन्ट्री होणार आहे. या वकिलाच्या भुमिकेत आपल्याला अभिनेत्री तितिक्षा तावडे दिसणार आहे. तितीक्षाने याआधी ‘तु अशी जवळी रहा, सरस्वती … Read more

मराठीतील पहिली अभिनेत्री, हृता दुर्गुळेने गाठला २.४ इनस्टाग्राम फॉलोवर्सचा टप्पा

दुर्वा, फुलपाखरू, आणि आता मनं उडु उडु झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच हृता दुर्गुळे. दुर्वा या मालिकेपासूनच ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. तिच्या सौदर्याच्या जोरावर तिने तिचा खुप मोठा चाहता वर्ग बनवला आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रत्तेक वयोगटातील प्रेक्षकांच मनं जिंकल आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमद्धे नेहमीच उत्सुकता … Read more