Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीने या दोन मालिकांच्या पोटावर दिला पाय!

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीने या दोन मालिकांच्या पोटावर दिला पाय!मागच्या वर्षी बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. परंतु बिग बॉस मराठी 5 व्या सीज़न चा ट्रेलर आला आणि प्रेक्षक खूप खूश झाले. यावर्षी बिग बॉस मराठीचं सूत्र संचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.

बिग बॉस मराठी लवकरच येत आहे म्हणून प्रेक्षक खूश होते परंतु त्यांचा हा आनंद काही वेळातच मावळला. कारण बिग बॉस मराठी तर येत आहे परंतु त्यांच्या आवडत्या 2 मलिक त्यांचा निरोप घेणार आहेत. 

Bigg Boss Marathi 5

छोट्या पडद्यावर येणाऱ्या मालिका काही काळातच खूप लोकप्रिय होतात. यातील कलाकार मालिकेंच्या माध्यमातून घरोघरी पोहचतात. त्यांचा चाहता वर्ग निर्माण होतो. त्यांचे चाहते त्यांना सर्वत्र सोशल मीडिया वर फॉलो करू लागतात. 

परंतु या मालिका काही काळा पुरत्याच त्यांच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या असतात. काही काळाने काहीना काही कारणास्तव या मालिका बंद होतात. त्यांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो.

कधी अपुऱ्या टीआरपी मुळे तर कधी निरस अश्या कथानकामुळे या मालिकेचे निर्माते मलिक बंद करण्याचा निर्णय घेतात.

आणि अश्याच कारणामुळे कॉलर्स मराठी वरील दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या मालिका बंद होण्याच मुख्य कारण सांगितल जात आहे ते म्हणजे सुरु होणार शो बिग बॉस मराठी 5.

येणाऱ्या 28 जुलै पासून कोलोर्स मराठी वर बिग बॉस मराठी 5 हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि यामुळेच या दोन मालिका बंद करण्यात आल्या आहेत. या दोन मालिकेपैकी पहिली मालिका म्हणजे “ रमा राघव “ .

रमा राघव या मालिकेतील रमा आणि राघव यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनली होती. धार्मिक असा राघव त्याच्या प्रेमात पडलेली मॉर्डन अशी रमा. आणि त्यानंतरच त्यांचं प्रेम, त्यातील विघ्न.. आणि त्यांचं लग्न. हे सगळं प्रेक्षकांना आवडत होत. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

रमा राघव या मालिकेतील रमा हे पात्र अभिनेत्री….. आणि राघव हे पात्र अभिनेता…. साकारत होते. या मालिकेतील रमा ने म्हणजेच….. ने नुकतच इन्स्टाग्राम वर स्टोरी पोस्ट करत या मालिकेचे शेवटच्या दिवसांचं शूटिंग सुरु आहे अस सांगितल आहे.  

दुसरी मलिका म्हणजे ‘ पिरतीचा वणवा उरी पेटला ‘ . या मालिकेतील सावी आणि अर्जुनची सोडी खूप गाजली, अक्षरशः या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सवी ही भूमिका अभिनेत्री….. आणि अर्जुन ही भूमिका अभिनेता…… साकारत होते. नुकतच जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपण ही मालिका दररोज पाहतो एस सांगितल होत. आणि आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

27 जुलै रोजी या दोन्ही मालिकांचा शेवटचा भाग प्रसिद्ध होणार आहे. 

आणखी वाचा :

Tharal Tar Mag 12 June Episode : अर्जुन ने घेतला सायलीचा मुका, लागली प्रेमाची चाहूल..

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू ला भेटली ही नवीन मालिका, दिल खास सर प्राइज!

Leave a Comment