तेजस्विनी बिग बॉसच्या घरातून बाहेर …

बिग बॉस मराठीच्या घरात आज असे घडले ज्यामुळे सगळ्या सदस्यांच्या अश्रूचा बांध फुटला. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घर सोडून जाणे अपिरहार्य आहे असे आढळून आले. बिग बॉस यांनी तेजस्विनीला confession रूममध्ये बोलावले… तेजस्विनीला सांगण्यात आले, “तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता, या क्षणी सोडावे लागेल… हे ऐकताच घरात शांतता पसरली… किरण माने, … Read more

घरात रंगणार “युध्द्व कॅप्टन्सीचे” हे कॅप्टन्सी कार्य !

बिग बॉसच्या घरात काल किरण माने यांची पुन्हा एंट्री होताच सगळी समीकरणं बदली. अमृता धोंगडे आणि तेजस्विनी मध्ये कडाक्याचे भांडण झाले ज्यामध्ये अमृता म्हणून गेली, घरात सगळ्यात सेफ गेम खेळणारी व्यक्ती म्हणजे “तेजस्विनी लोणारी” आहे. तेजस्विनी म्हणाली, माझी चूक होते मी तुझ्याकडे नेहेमी येते आता. दोघींमधील मतभेद आणि भांडणं कधी मिटेल बघूया. काल घरात परतल्यावर … Read more

हार्दिक जोशीचं पार पडलं केळवण, सोशल मीडियावर शेअर केले फोटो.

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे राणादा आणि पाठक बाई. ही ऑनस्क्रीन जोडी आता लवकरच आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी हार्दिक आणि अक्षयाचा साखरपुडा पार पडला. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली नाही. पण या दोघांच्या लगिणघाईला सुरवात झाली आहे. नुकतेच हार्दिकचे केळवण पार पडले. हार्दिकचे केळवण बहीणीकडे … Read more

‘देवमाणूस’ प्रेक्षकांच्या पुन्हा नव्याने भेटीला..

झी मराठी वाहिनी वरील सगळ्यांची आवडती आणि लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ ने कमी कालावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील कलाकार देखील खूपच चर्चेत होते . त्यामुळेच मालिकेच्या दोन्ही भागांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. मालिकेच्या दुसऱ्या भागात अखेर डॉ. अजितकुमार देव याला फाशी होताना आपण पहिल. याच मालिकेबद्दल एक माहिती समोर आली आहे. ‘देवमाणूस’ ही मालिका आता हिन्दी … Read more

”माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका बंद होणार नसून ,सुरू होणार एका वेगळ्या वेळेत ..

झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने खुप कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे म्हणजेच यश आणि नेहा यांची जोडी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तसेच परीच्या भूमिकेत असलेली मायरा वायकुळ हिला देखील प्रेक्षकांची खुप पसंती मिळत आहे. मालिकेतील इतर कलाकारांमुळे तर मालिकेची अजूनच शोभा वाढतेय. काही … Read more

‘देवमाणूस 2’ या मालिकेला निरोप देताना निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदेची भावुक पोस्ट

झी मराठीवाहिनी वरील ‘देवमाणूस’ ही सगळ्यांच्या आवडीची मालिका होती. ‘देवमाणूस’ ही मालिका म्हणजे एक आगळीवेगळी कहाणी होती. या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावले होते. प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद बघता या मालिकेचा दूसरा भाग म्हणजेच ‘देवमाणूस 2’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि मालिकेच्या दुसऱ्या भागाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवल. या मालिकेमधून अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अस्मिता … Read more

‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा’

सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सार काही प्रेक्षकांना विशेष भावलं. अलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल आहे. माउली, त्यांची भावंडं, इतकंच नव्हे … Read more

बिग बॉस फेम अभिनेता विकास पाटील दिसणार ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत..

स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांना खुप आवडते.काही दिवसांपासून या मालिकेने एक वेगळ वळण घेतलं आहे. यामुळे काही प्रेक्षक नाराज आहे तर काहींना हा ट्रॅक आवडतोय. गौरी आणि जयदीपच्या जोडीला अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळतेय. आता या मालिकेत आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका नवीन कलाकाराची एंट्री या मालिकेत … Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ लवकरच झी मराठी वाहिनीवर

झी मराठीवर अनेक नवनवीन मालिका येताना दिसत आहेत. ‘देवमाणूस’ या मालिकेमद्धे सतत येणाऱ्या नवीन ट्विस्टमुळे प्रेक्षक वैतागून ही मालिका बंद करा असे म्हणत होते. आणि अखेर ही मालिका बंद होणार आणि त्याजागी नवीन मालिका सुरू होणार आहे. अनेक नव्या मालिकेमधून जुने कलाकार आपल्या भेटीला येत आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ही नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला … Read more

अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात…

ऊन पाऊस,एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर, अवघाची संसार, का रे दुरावा यांसारख्या मालिकेंमधून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी. या सगळ्या मालिकेंमध्ये तिच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. नुकतच नेहाने तिच्या इनस्टाग्राम हॅंडलवर काही फोटो टाकत एक गुड न्यूज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. नेहाने लग्न केलं असल्याची बातमी तिने सगळ्यांना शेअर केली आहे. फोटो शेअर … Read more